24.2 C
New York
Friday, July 18, 2025

Buy now

spot_img
spot_img

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान

  • लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान
  • 🔲उपसंपादक-दिपक वाघमारे 
  • मुंबई, दि.१३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळपासून मतदानाला सूरुवात झाली असून दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले आहे.
  • चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
  • नंदुरबार – ३७.३३ टक्के
  • जळगाव- ३१.७० टक्के
  • रावेर – ३२.०२ टक्के
  • जालना – ३४.४२ टक्के
  • औरंगाबाद – ३२.३७ टक्के
  • मावळ -२७.१४ टक्के
  • पुणे – २६.४८ टक्के
  • शिरूर- २६.६२ टक्के
  • अहमदनगर- २९.४५ टक्के
  • शिर्डी -३०.४९ टक्के
  • बीड – ३३.६५ टक्के

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!