13.6 C
New York
Sunday, May 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

११ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान.!

  • ११ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान.!
  • 🔲उपसंपादक-दिपक वाघमारे
  • मुंबई, दि.१३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सूरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान झाले आहे.
  • चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
  • ➡️ नंदुरबार –  ६०.६० टक्के
  • ➡️ जळगाव –  ५१.९८ टक्के
  • ➡️ रावेर – ५५.३६ टक्के
  • ➡️ जालना – ५८.८५ टक्के
  • ➡️ औरंगाबाद  – ५४.०२  टक्के
  • ➡️ मावळ – ४६.०३ टक्के
  • ➡️ पुणे – ४४.९० टक्के
  • ➡️ शिरूर –  ४३.८९ टक्के
  • ➡️ अहमदनगर-  ५३.२७ टक्के
  • ➡️ शिर्डी – ५२.२७ टक्के
  • ➡️ बीड –  ५८.२१ टक्के

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!