११ मतदार संघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.६३ टक्के मतदान.!
- ११ मतदार संघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.६३ टक्के मतदान.!
- 🔲उपसंपादक-दिपक वाघमारे
- मुंबई, दि.१३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सूरुवात झाली असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.६३ टक्के मतदान झाले आहे.
- चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे-
- नंदुरबार –60.60 टक्के
- जळगाव –51.98 टक्के
- रावेर –56.16 टक्के
- जालना –59.44 टक्के
- औरंगाबाद-54.02 टक्के
- मावळ –46.03 टक्के
- पुणे –44.90 टक्के
- शिरूर – 43.89 टक्के
- अहमदनगर-53.27 टक्के
- शिर्डी – 55.27 टक्के
- बीड – 58.37 टक्के
error: Content is protected !!