9.8 C
New York
Friday, May 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

११ मतदार संघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.६३ टक्के मतदान.!

  • ११ मतदार संघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.६३ टक्के मतदान.!
  • 🔲उपसंपादक-दिपक वाघमारे
  • मुंबई, दि.१३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सूरुवात झाली असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.६३ टक्के मतदान झाले आहे.
  • चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे-
  •  नंदुरबार –60.60 टक्के
  •  जळगाव –51.98 टक्के
  •  रावेर –56.16 टक्के
  •  जालना –59.44 टक्के
  •  औरंगाबाद-54.02   टक्के
  •  मावळ –46.03 टक्के
  •  पुणे –44.90 टक्के
  •  शिरूर – 43.89 टक्के
  •  अहमदनगर-53.27  टक्के
  •  शिर्डी – 55.27 टक्के
  •  बीड – 58.37 टक्के

Related Articles

Latest Articles

error: Content is protected !!