११ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान.!
- ११ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान.!
- 🔲उपसंपादक-दिपक वाघमारे
- मुंबई, दि.१३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सूरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान झाले आहे.
- चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
- ➡️ नंदुरबार – ६०.६० टक्के
- ➡️ जळगाव – ५१.९८ टक्के
- ➡️ रावेर – ५५.३६ टक्के
- ➡️ जालना – ५८.८५ टक्के
- ➡️ औरंगाबाद – ५४.०२ टक्के
- ➡️ मावळ – ४६.०३ टक्के
- ➡️ पुणे – ४४.९० टक्के
- ➡️ शिरूर – ४३.८९ टक्के
- ➡️ अहमदनगर- ५३.२७ टक्के
- ➡️ शिर्डी – ५२.२७ टक्के
- ➡️ बीड – ५८.२१ टक्के
error: Content is protected !!