११ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ४२.३५ टक्के मतदान.!
- ११ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ४२.३५ टक्के मतदान.!
- 🔲उपसंपादक-दिपक वाघमारे
- मुंबई, दि. १३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ४२.३५ टक्के मतदान झाले आहे.
- चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :
- नंदुरबार – ४९.९१ टक्के
- जळगाव – ४२.१५ टक्के
- रावेर – ४५.२६ टक्के
- जालना – ४७.५१ टक्के
- औरंगाबाद – ४३.७६ टक्के
- मावळ – ३६.५४ टक्के
- पुणे – ३५.६१ टक्के
- शिरूर – ३६.४३ टक्के
- अहमदनगर- ४१.३५ टक्के
- शिर्डी – ४४.८७ टक्के
- बीड – ४६.४९ टक्के
error: Content is protected !!